
मागील दोन दिवसांपासून राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी उभं पीक वाहून गेलंय, तर काही ठिकाणी पिकासह जमीन...
29 Sept 2021 6:32 AM IST

संगमनेर तालुकातील पठार भागात आज पंचायत समिती कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी अरुण जाधव मंडल कृषीधिकारी ,संकेत देशमुख कृषी सहाय्यक अधिकारी...
28 Sept 2021 9:13 PM IST

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज(दि.28) आणि उद्या (दि 29) या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी...
28 Sept 2021 5:24 PM IST

काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर ग्रामीण भागातील पाझर तलाव, छोटी-मोठी धरणे तुडूंब भरली आहेत. तर वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथील पाझर तलाव...
28 Sept 2021 4:51 PM IST

ठाणे : डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या 12 तासातच रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याचा प्रकार मुंब्रा येथे घडला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी रस्त्यावर उतरुन...
28 Sept 2021 4:41 PM IST

राज्यभरात सध्या पावसाने जोर धरला आहे. यातच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांना या खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. ग्रामीण भागात तर अनेक गावांना जोडणारे...
28 Sept 2021 3:49 PM IST

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच वादळी वाऱ्यांमुळे औरंगाबाद शहरात तर...
28 Sept 2021 3:06 PM IST








