
५ राज्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये आमुलाग्र बदल करण्याची मागणी जोर धरते आहे. गांधी परिवाराने पक्षाचे नेतृत्व सोडावे अशीही मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया, राहुल आणि...
17 March 2022 8:28 PM IST

गेल्या १७ महिन्यांपासून बंद असलेला चॅनेल्सचा टीआरपी आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्यानंतर टीआरपी बंद करण्यात आला होता. पण आता गुरूवारुपासून पुन्हा एकदा...
17 March 2022 8:27 PM IST

अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच...
17 March 2022 3:43 PM IST

केंद्र सरकारने अनेक कंपन्यांबाबत निर्गुंतवणूक किंवा खासगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर केंद्र सरकारने एलआयसीच्या...
17 March 2022 11:12 AM IST

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीका केली जाते. मात्र काही वेळा भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केले जाते. त्यामध्ये असंसदीय शब्दांचा...
17 March 2022 8:13 AM IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल आणि राज्य सरकारमधे संघर्ष सुरु आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांपासून सुरु झालेला वाद आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत पोचला आहे. उच्च...
17 March 2022 4:00 AM IST









