
औरंगाबाद: पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये असलेली बंडखोरी स्पष्टपणे समोर आली असून, माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ...
17 Nov 2020 11:31 AM IST

राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आज पहाटेच सर्व मंदिरे, मस्जिदसह इतर धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. मात्र यासाठी सरकारने ठरवून...
16 Nov 2020 3:48 PM IST

दुष्काळ, कर्जमाफी आणि नापिकीमुळे विदर्भ, मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांनतरही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना सरकारकडून हवी तशी मदत मिळत नसल्याचे समोर आले...
10 Nov 2020 5:40 PM IST

औरंगाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताच्या चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर देशात निर्माण...
8 Nov 2020 8:30 PM IST

औरंगाबाद: दरवर्षी पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे हातात आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका...
7 Nov 2020 7:00 PM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा रोजच्या बातम्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात तर कोणतंही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत. किंबहुना दिवसेंदिवस शेतकऱी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. निसर्गाची...
24 Oct 2020 6:30 PM IST