आम्ही सगळे नालायक आहोत - बच्चू कडूंचा घणाघात..

Update: 2022-08-20 12:15 GMT

 माजी मंत्री बच्चु कडू विधानसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवरील धोरणांविरोधात आक्रमक झाले होते,सरकारवर निशाणा साधत वेगवेगळ्या मुद्यांवर घणाघात त्यांनी केला .यामध्ये पावसामुळे शतकऱ्याचं एवढं नुकसान होत नाही,जेवढं नुकसान सरकारी धोरणांमुळे होतं याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारची धोरणच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही सगळेच नालायक आहोत - सगळे मिळुन शेतकऱ्याला कसायासारखे कापत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती अखेर येतं काय ? या प्रश्नासह जखमेवर मीठ टाकण्याचं कामच आपण नेहमी करतोय असाही घणाघात त्यांनी यावेळी केला.

Full View

Tags:    

Similar News