खुशखबर ! विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाई थांबणार.., पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मानले आभार
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध अखेर मागे घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर विनामास्क फिरणारांवर कारवाई थांबवण्याबाबत मुंबई महापालिकेने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.;
0