मतदाराला गृहीत धरणं किती चुकीचं आहे हे मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिलं आहे. भाजपच्या(BJP) 'काँग्रेस मुक्त महाराष्ट्र'चं स्वप्न जनतेनं धुळीस मिळवलं. मात्र काँग्रेस (Congress) पक्षानं यातून नेमका काय बोध घ्यायला हवा. महाआघाडीचं (Congress-NCP) कमबॅक झालंय का? याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांचं सखोल विश्लेषण... पाहा व्हिडीओ.
- मतदारांनी भाजपला इशारा दिला आहे - राजदीप सरदेसाई
- मुख्यमंत्री आमचाच होणार...
- सारेच पोल तोंडावर का आपटले? पोलखोल - प्रा.हरी नरके