समाजातील वाढती अस्थिरता आणि असुरक्षितता या सगळ्याच मूळ मनुवाद असल्याचा खुलासा माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला आहे. या वेळी त्यांनी सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली.
काय म्हणाले म्हणाले माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील पाहा हा व्हिडीओ...