मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्लॅस्टिकबंदीवरुन आज सरकारवर हल्ला बोल करत राजकीय फंडासाठी प्लास्टिक बंदी केल्याचा गंभीर आरोप केला.
प्लॅस्टिकबंदीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन का? असा सवाल करत हा निर्णय राज्य सरकारचा आहे की फक्त संबंधित एका खात्याचा आहे असा सवाल उपस्थित केला.
पाहा राज ठाकरे काय म्हणाले?