नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिवसेना आणि भाजप चं वाजल्यानं राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता जवळ – जवळ धुसर झाली आहे. राज्यात घडणाऱ्या या घडामोडींसंदर्भात माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहा काय म्हणाले खडसे?