केंद्राचा राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप धोकादायक ?

Update: 2019-02-04 12:03 GMT

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन सुरु केलं आहे. केंद्राचा राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप धोकादायक आहे का ? यावर जेष्ठ समाजसेवक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा काय बोलले कुमार सप्तर्षी..

पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News