जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज : श्रीमंत कोकाटे
"मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही.ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत,आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे, तो मार्ग म्हणजेच अरिय सत्ये-अष्टांगिक मार्ग होय.दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे, तर प्रयत्नाने सुखी बनवता येते" हा प्रयत्नवाद सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने डॉ. श्रीमंत कोकाटे व्यक्त केलेल्या भावना...;
0