Mahatma Phule Jayanti : क्रांतिसूर्य जोतिबा फुले...

भारतीय इतिहासातलं असं एक सोनेरी पान जे उलगडल्याखेरीज आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणं वा त्याचा विचार करणं केवळ अशक्य. बुद्ध आणि कबीरानं जन्माला घातलेल्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कुणी दिला असेल तर तो फक्त जोतीराव आणि त्यांची सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस बांधला. महात्मा फुले जयंती दिनी लेखक कबीर वैभव छाया यांनी किलेली मांडणी..;

Update: 2022-04-11 02:40 GMT
0
Tags:    

Similar News