त्याने आ....रे ऽऽ म्हटल्यास तुम्ही का...रे ऽऽ म्हणा असं आंबेडकर आजच्या दिवशी का म्हणाले होते?
भारतातील शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक लढ्यातील कुळ कायद्या विरोधातील खोतीमुक्ती आंदोलनशेतकरी वर्गाच्या भावी चळवळीला दीपस्तंभ ठरले होते. ”१६ मे १९३८" म्हणजे आज च्या दिवशीच ८४ वर्षांपूर्वी खोती आणि कुळ कायद्या विरोधात आंबेडकरांनी नेमकं काय केलं होतं हे, सांगतायहेत कृषी अभ्यासक पंकज दळवी..;
0