महाराष्ट्रातील सत्ता-संघर्ष सुप्रीम कोर्टात पेंडिंग कशासाठी? ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी

Update: 2022-09-02 13:24 GMT

महाराष्ट्रात आकस्मीतपणे सत्ता परिवर्तन झाले. यासंदर्भातील सर्व सत्ता संघर्षाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. या महत्त्वाच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कसे वागले? सत्ताधाऱ्यांचं काही चुकलं? विरोधकांचे षडयंत्र कसं फळाला आलं? या सत्ता संघर्षातून लोकशाहीला काय संदेश जातोa? घटनात्मक तरतुदी, विधिमंडळाच्या परंपरा.. आणि सत्ता परिवर्तनाचा खेळावर सखोल विश्लेषण केला आहे ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी....


Full View

Tags:    

Similar News