मोदींना जेंव्हा जाग येते‌..!

Update: 2021-04-24 04:25 GMT

 पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारातून वेळ काढून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा कोरोना बधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही बैठक लाईव्ह करून संकेतभंग केला, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, उशिरा सुचलेले शहाणपण आहे का ? याचं विश्लेषण केलं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Full View
Tags:    

Similar News