साने गुरूजींना आपण विसरलो आहोत का?

Update: 2022-05-10 14:54 GMT

साने गुरूजी यांनी दलितांना पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1 मे ते 10 मे या काळात प्राणांतिक उपोषण केले होते. या घटनेला 75 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर साने गुरूजींना आपण विसरलो आहोत का? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पॉन्डंट किरण सोनवणे यांनी अहमदनगर लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांच्याशी संवाद साधला आहे.


Full View

Tags:    

Similar News