कळवा ऐरोली रेल्वेलाईनचे काम कधी सुरु होणार? खासदार कपील पाटील यांचा लोकसभेत सवाल....

Update: 2021-02-13 14:29 GMT

कळवा ऐरोली रेल्वेलाईन ही तीन लोकसभा क्षेत्राला जोडणारी रेल्वे लाईन आहे. कल्याण, भिवंडी आणि ठाणे अशा तीन लोकसभा मतदार संघातून ही लाईन जाते. या रेल्वे प्रकल्पाला तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2015 मध्ये मंजूरी दिली होती. तसंच 428 कोटी रुपये देखील मंजूर केले होते. मात्र, आता 2021 उजाडलं तरी कामाला सुरुवात झालेली नाही.

हाच धागा पकडत आज भिवंडीचे खासदार कपील पाटील यांनी हा प्रकल्प तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे.

पाहा काय आहे हा प्रकल्प आणि काय म्हटलंय कपील पाटील यांनी

Full View


Tags:    

Similar News