मोठी बातमी : दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात पुरस्कार वापसी, सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय

Update: 2021-06-28 15:34 GMT

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या भागातील अनेक गावांनी या निर्णयाचा विरोध केलाच आहे. पण आता काही सामाजि कार्यकर्त्यांनी सरकारने दिलेले व्यसनमुक्तीचे पुरस्कार परत देण्याचा निर्णय़ घेतला आहे. महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानित कार्यकर्त्यांनी आपले पुरस्कार क्रांती दिनाला परत करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र व्यसनमुक्ती समन्वय मंच्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Full View

Tags:    

Similar News