शेतकऱ्यांचं थेट मोदींच्या आईला पत्र

Update: 2020-12-21 08:01 GMT

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता १ महिना होणार आहे. पण अजूनही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आणखी आक्रमक भूमिक घेतली आहे. जेव्हा एखादं मुलं ऐकत नाही तेव्हा त्याची तक्रार आईकडे केली जाते. त्याचप्रमाणे शेतक-यांच म्हणणं मोदी ऐकत नसल्याने शेतकरी हरप्रितसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला पत्र लिहिले आहे. काय म्हटलंय पत्रात याबद्दल सांगत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे....


Full View
Tags:    

Similar News