महाराष्ट्र थंड का? निखील वागळे यांचा सवाल

Update: 2022-11-25 07:34 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध नोंदवला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांबाबत वक्तव्य केली जात असतानाही महाराष्ट्र शांत का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केला आहे.


Full View

Tags:    

Similar News