वादग्रस्त कृषी कायदे, देशाच्या प्रत्येक नागरिकाला भोगावे लागणार दुष्परिणाम – पी. साईनाथ

Update: 2020-12-31 14:02 GMT

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीत तळ ठोकून आहेत. पण हे कायदे फक्त शेतकऱ्यांसाठी त्रासदायक नाहीत तर ते सर्वसामान्यांसाठीही जास्त त्रासदायक ठरणार आहेत असा दावा केला आहे ज्येष्ठ कृषी पत्रकार पी. साईनाथ यांनी....या तिन्ही कायद्यांचा परिणाम देशाच्या प्रत्येक नागरिकावर होणार आहे. हे परिणाम नेमके काय असतील याबद्दल पी साईनाथ यांनी नुकतेच एका वेबिनारमध्ये सविस्तर विश्लेषण केले आहे. या भाषणात त्यांनी विविध मुद्द् मांडले आहेत. त्यांचे ते भाषण मालिका स्वरुपात आम्ही दाखवत आहोत, या मालिकेतील दुसरा भाग....
Full View

Tags:    

Similar News