'गांधीं'मुक्त काँग्रेस? – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

Update: 2022-03-17 14:58 GMT

५ राज्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये आमुलाग्र बदल करण्याची मागणी जोर धरते आहे. गांधी परिवाराने पक्षाचे नेतृत्व सोडावे अशीही मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय काँग्रेस पक्ष चालणे शक्य आहे का, काँग्रेसमध्ये कोणते बदल होणे आवश्यक आहे, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Full View

Tags:    

Similar News