राहुल गांधी यांचे पक्षातील महत्त्व कमी झालं आहे का?

Update: 2022-05-03 13:27 GMT

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पिछेहाट झाल्यानंतर गांधी कुटुंबावर पुन्हा एकदा टीका होते आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मोदींचा प्रमुख विरोधक चेहरा म्हणून ज्या हार्दीक पटेल यांना पक्षात आणले, त्यांनी आता पक्षावर आपली थेट नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे पक्षातील महत्त्व कमी होत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे, याचे विश्लेषण केले आहे, दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी..



.Full View

Tags:    

Similar News