#AryanKhan : तपास यंत्रणांची जबाबदारी काय?- उज्ज्वल निकम यांचे विश्लेषण

Update: 2021-10-29 16:31 GMT

आर्यन खान प्रकरणात NCBच्या तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईलने केलेले आरोप, आर्यन खानच्या वकिलांनी कोर्टात केलेला युक्तिवाद या सगळ्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. या प्रकरणामुळे तपास यंत्रणांच्या तपास प्रक्रियेचीही चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्याचा अर्थ काय, तपास यंत्रणांची नेमकी जबाबदारी काय? याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी....

Full View

Tags:    

Similar News