फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही?- नाईक कुटुंबाचा सवाल

Update: 2021-03-11 08:44 GMT

मनसुख हिरेन प्रकरणात ज्या वेगाने तपास होतो आहे आण कारवाई होते आहे, मग अन्वय नाईक प्रकरणात तपास का दाबला गेला अस सवाल अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी विचारला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल विचारले आहेत.

Full View
Tags:    

Similar News