निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा विषय का येतो?

Update: 2021-01-07 04:18 GMT

नेहेमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा औरंगाबाद जिल्ह्याच नामांतराचा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरू लागली तर दुसरीकडे याला विरोध सुद्धा होत आहे.त्यामुळे नामांतराचा राजकीय फायदा कुणाला मिळणार आणि नुकसान कुणाचं होणार,याविषयी सांगत आहे राजकीय अभ्यासक शांतीराम पंदेरे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी...

Full View
Tags:    

Similar News