कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर

Update: 2022-10-12 15:07 GMT

देश कृषीप्रधान असला तरी खतासह, इंधनासाठी देशाला आयातीवर अवलंबून रहावं लागत आहे. त्यातच रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरात मंदीची चिन्ह दिसायला लागले आहेत. IMF ने भारताचा विकासदर घटवल्यामुळे मंदीचे सावट निर्माण झाले आहे. मात्र या मंदीतही भारत देश कसा वाचू शकतो? याविषयी कृषीतज्ज्ञ डॉ. शरद निंबाळकर यांनी विश्लेषण केले आहे.

Full View

हे ही पहा - जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिया

Full View

हे ही पहा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड

Full View

हे ही पहा -कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर

Full View

हे ही पहा -जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे

Full View

हे ही पहा -जागतिक मंदीचा धोका कुणाला? - महेश झगडे

Full View

हे ही पहा -जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?

Full View

हे ही पहा - मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला

Full View

Tags:    

Similar News