Cabinet Meeting: केशरी शिधापत्रिकाधारकांना ऑगस्टपर्यंत सवलतीत अन्नधान्य
Max Maharashtra | 8 July 2020 4:30 PM GMT
X
X
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एपीएल (केशरी) मधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो व 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मे व जून या 2 महिन्यात दिले आहे.
त्याच धर्तीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्य देण्यात येत आहे.
हे ही वाचा..
- ट्रम्प सरकारच्या एका निर्णयाला शैक्षणिक संस्थांचे कोर्टात आव्हान
- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या ताफ्याचा अपघात
- VIDEO: कोण आहे ‘राजगृहा’वर हल्ला करणारा हल्लेखोर…
त्याकरीता आवश्यक असलेल्या 28 कोटी रुपये एवढा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्र शासनाकडे गहू प्रतिकिलो 21 रुपये व तांदूळ प्रतिकिलो 22 रुपये या दराने मागणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Updated : 8 July 2020 4:30 PM GMT
Tags: Cabinet Meeting concessions Coronavirus food grains foods lockdown maharashtra maharashtra fights corona orange ration card holders ration cards
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire