
कोरोना काळात सर्वच स्तरावर लोकांची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थिती कलाकार देखील सुटले नाहीत. कोरोना काळात चित्रपच निर्मिती जवळ जवळ थांबली आहे. नाट्यगृह बंद आहेत. अशा परिस्थिती छोट्या कलाकारांचे तसंच...
22 May 2021 7:04 PM IST

महाविकास आघाडी सरकार राज्यपाल आणि भाजपा अशा तिहेरी संघर्षाचा मुद्दा ठरलेलं १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा आता न्यायदरबारी जाऊन पोचला असून सहा महिने उलटून गेले तरी विधानपरिषेदवर नामनिर्देशित...
22 May 2021 5:00 AM IST

कोरोना काळात राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिके द्वारे आव्हान दिलं आहे. याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी...
21 May 2021 10:42 PM IST

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात एका पोलिस निरीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या पोलीस...
21 May 2021 9:21 PM IST

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात अटी तटीच्या लढाईत पराभूत झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत...
21 May 2021 7:47 PM IST

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी आज काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून १११ अॅम्ब्युलन्स राज्यातील जनतेला देण्याचा निर्णय घेतला...
21 May 2021 6:34 PM IST

गेल्या दोन दशकांपासून कृषी क्षेत्राला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही बाजूने विविध समस्या आणि आर्थिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. त्यात केंद्र शासनाकडून जीएसटी, नोटबंदी, कृषी कायदे आणि आता रासायनिक...
21 May 2021 5:55 PM IST

नोटाबंदी आणि जीएसटी नंतर आलेल्या कोरोनामुळे बेरोजगारांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहेत. ही बेरोजगारीची परिस्थिती किती गंभीर आहे? या परिस्थितीतून...
21 May 2021 5:03 PM IST