
: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद, मुख्यमंत्री काय बोलणार?आज राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचे संकट, त्याचबरोबर महाराष्ट्रावर आलेल्या जलप्रलयाच्या संकटावर आज राज्याचे मुख्यमंत्री...
8 Aug 2021 8:18 PM IST

२६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारातुन धडा घेत आता केंद्र सरकारने १५ ऑगस्टसाठी विशेष तयारी केली आहे. यावेळी १५ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाकाय कंटेनरचा वापर केला जात आहे. किल्ल्याच्या...
8 Aug 2021 6:50 PM IST

पहिल्या भारतीय महिला वैमानिक सरला ठकराल यांची आज १०७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगल इंडियाने त्यांचं एक डुडल प्रसिध्द केले आहे. गुगलने प्रसिध्द केलेले सरला ठकराल यांचे हे पोर्ट्रेट...
8 Aug 2021 5:00 PM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये कोरोना काळातही परिसरातील विविध विकास कामे सुरू आहेत. मात्र, जरी ही कामे सुरू असली तरी 'एमएसआरडीसी'च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत...
8 Aug 2021 4:52 PM IST

127 वी घटना दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असं म्हणत जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमार्फत...
8 Aug 2021 4:48 PM IST

काजल सिंघी नावाच्या एका फेसबूक युजरने 'देश का DNA' या फेसबूक पेजवर पोस्ट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 'जर इस्लामिक अभ्यास IAS बनवू शकतो' तर वेद, रामायण, गीता, उपनिषदाचा अभ्यास देखील यूपीएससी...
8 Aug 2021 4:35 PM IST

नंदुरबार// केंद्रातील मोदी सरकार हे हिंदू विरोधी असल्याची टीका महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने व्यर्थ न हो...
8 Aug 2021 3:41 PM IST

बाजारात व्यक्तिमत्व विकासाची हजारो पुस्तके मिळतात. मात्र, कोट्यावधी भारतीयांचं लोकशाही राज्य घडवण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना" या विषयावर कोणीही...
8 Aug 2021 3:11 PM IST






