
सध्या देशभरात भारत-चीन वादाची जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल भाष्य केलं होतं. मात्र, आज सकाळी (12...
12 Feb 2021 8:38 PM IST

बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एका 22 वर्षीय तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही...
12 Feb 2021 7:22 PM IST

सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत आता देशातील सर्व गावात शिक्षणाची सोय झाली असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, खरंच सर्व गावात शिक्षणाची गंगा पोहोचली आहे का? अजुनही काही गावात फक्त इयत्ता चौथीपर्यंतच शाळा...
12 Feb 2021 2:22 PM IST

पुणे - राज्यात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष निर्माण झाला आहे. जेजुरी इथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार होता....
12 Feb 2021 1:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला घाबरुन भारताची पवित्र जमीन चीनला देऊन टाकली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. भारत...
12 Feb 2021 9:44 AM IST

कृषी कायद्यांवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हा देश फक्त चार लोक चालवत आहेत, हम दो हमारे दो....असे म्हणत राहुल गांधी यांनी आपला रोख कुणाकडे आहे हे...
12 Feb 2021 9:27 AM IST









