
मुंबई: बिहारमध्ये मिळालेल्या यशानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावले, मात्र इथे त्यांना अपयश आले आहे. संपूर्ण निकाल आल्यानंतर ओवेसींना एकही उमेदवार...
3 May 2021 7:20 PM IST

मुंबई : देशात कोरोनाचा आकडेवारी वाढत असताना, नीट सुविधा मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.असाच एक व्हिडिओ ट्विटर पोस्ट करत राष्ट्रवादीचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर...
2 May 2021 10:00 AM IST

पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीचा निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ज्यात पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा ,आसाम 126,तामिळनाडू 234,केरळ 140 आणि पुद्दुचेरी 30 जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या...
2 May 2021 8:01 AM IST

औरंगाबाद: 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशा पद्धतीने वागणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना औरंगाबादच्या एका सामान्य शेतकऱ्याने चांगलाच वठणीवर आणलं आहे. त्याच्या एका तक्रारीने प्रशासनाला काही तासात दखल घेऊन,...
30 April 2021 8:57 PM IST

औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील जानेफळ ह्या छोट्याशा गावची आज मोठी चर्चा होतेय.कारण अवघ्या 525 एवढी लोकसंख्या असलेल्या या गावानं आज लाखो गावांनं कोविड सारख्या संकटाच्या काळात एक नवा आदर्श घालून दिला...
28 April 2021 6:59 PM IST

देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना गुजरातमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली असल्याचं चित्र आहे. तसेच मृतांचा आकडा सुद्धा वाढत आहे. त्यामुळे आता समशान भूमीत अंत्यसंस्कारसाठी लागणाऱ्या लाकडांची...
24 April 2021 8:02 PM IST

मुंबईच्या विरार येथील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या 13 कोरोना रूग्णांच्या मृत्यूवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असंवेदनशील विधान केलं आहे.कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीवर...
23 April 2021 11:52 AM IST

देशाची राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. अनेक रूग्णालयात काही तासांसाठी ऑक्सिजन शिल्लक आहे, तर काही ठिकाणी शेवटच्या क्षणाला ऑक्सीजन मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा...
23 April 2021 11:22 AM IST