४० कोटी भारतीय दारिद्र्यात असून ५१% शारिरिक श्रमावर जगतात असे विश्लेषण प्रा. हरी नरके यांनी केले आहे..ग्रामीण भारत SECC २०१८:भारतात संघटित नोकरदार वर्ग फक्त अडीच कोटींचा असूनही तो सर्वाधिक प्रभावशाली...
2 Aug 2022 2:51 AM GMT
आरक्षण १० वर्षेच असायला हवे अशी भूमिका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतली होती, असा दावा आरक्षण विरोधक करतात. पण हा दावा खरा आहे का, आरक्षणाबाबत बाबासाहेबांची भूमिका काय होती, याचे विश्लेषण केले...
1 Aug 2022 3:44 AM GMT
नवे मुख्यमंत्री दररोज स्वत:ची एकेक स्टोरी सांगतात. "काय ते म्हणे ५० लोक बलाढ्य सत्ता सोडून, त्याग करून माझ्यासोबत आले ही जागतिक क्रांती आहे. मी एक फटका माणूस आहे. माझ्याकडे काहीही नसताना हे लोक आले....
16 July 2022 7:10 AM GMT
१९५२ साली जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा देशात शिकलेले लोक फक्त १५ टक्के होते. म्हणून उमेदवाराची ओळख कळण्यासाठी निवडणूक चिन्ह आवश्यक ठरले. (तसे ते मोजक्या लोकांना मताधिकार असतानाही...
13 July 2022 3:52 AM GMT
शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही...
2 May 2022 3:50 AM GMT
महाराष्ट्र की मद्यराष्ट्र? शेतकरी हितच हवे तर गांजा पिकवायची परवानगी द्या, वाईन म्हणजे दारू नव्हे, असा नुसता भडीमार सुरू आहे. सात्विक व्यसनमुक्तीवादी ते आंबा पैदाशी किडे गुरुजी, संघीय विचारवंत ते...
29 Jan 2022 11:20 AM GMT