
रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 किमी लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी...
16 May 2022 1:39 PM GMT

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून जगभर ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता भात आयात करावा लागतो की काय अशी वेळ येउन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात नवनवीन उद्योग धंदे, कारखाने व ओद्योगिकीकरनाने...
11 May 2022 11:45 AM GMT

दरडीमध्ये घर गेली म्हणून शासनाने पत्र्याचे कंटेनर दिले. सद्या या तात्पुरत्या निवाराशेडमध्ये 25 दरडग्रस्त कुटूंब राहत आहेत. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनरमध्ये बसणारे उन्हाचे चटके यामुळे ...
10 May 2022 1:13 PM GMT

ग्रामीण भागातील अनेकांनी तर पुन्हा चुलीवर जेवण बनविण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्राचे चूल आणि धूरमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. केंद्र शासनाने...
7 May 2022 3:18 PM GMT

किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे यांच्या मालमत्तेप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले होते. मात्र काही काळ वातावरण शांत झाले आहे, असे वाटत...
4 May 2022 7:11 AM GMT

राज्यात धार्मिक मुद्द्यावर राजकीय, सामाजिक वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्ता महाविकास आघाडीची असली तरी प्रशासनावर...
29 April 2022 10:45 AM GMT

विचारांचं आदान प्रदान हाच लोकशाहीचा पाया, हा पायाच उखडून टाकण्याचं काम सध्या होते आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे, कामगार चळवळीतील नेते, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे...
28 April 2022 2:41 PM GMT

रायगड: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महाडमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर घराची भिंत कोसळून एकजण जखमी झाला आहे. काही ठिकाणी तर अचानक ...
26 April 2022 2:24 PM GMT