Marathi Literature Future : "सत्य आणि सेक्युलर लेखण्या मराठी साहित्यात याव्या."

Update: 2026-02-26 21:09 GMT

MarathiBhashaDiwas मराठी भाषा दिनी आदिवासी, दलित, ब्राह्मण, ग्रामीण हे सवते सुभे मोडीत काढून सत्य आणि सेक्युलर लिहिणाऱ्या लेखण्या मराठी साहित्यात याव्यात आणि त्यांनी नवे साहित्य जन्माला घालावे. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी म्हटल्याप्रमाणे, आजच्या काळात भाषा सांभाळणे ही फक्त परंपरेची जबाबदारी नाही तर समाजातील विविध विचारांचा समावेश करून त्याचा लेखन रूप देणे हे गरजेचे आहे. भाषेतील सत्यवादी लेखणी आणि सेक्युलर दृष्टिकोन हे मराठी साहित्यात अधिक दृढपणे दिसायला हवे, असेही त्यांनी सांगितले. पाहा मॅक्स महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनलवर २०२२ रोजी प्रकाशित झालेली डॉ. श्रीपाल सबनीस यांची मुलाखत 

Full View

Similar News