देशात सध्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढत असून या घटनांवर चिंता व्यक्त करत देशातील विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून या पत्रात मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं आहे.
पुण्यात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनेनंतर तेहसिन पुनावाला यांनी आता मासुका (मानव सुरक्षा कानून) कायदा आणण्याची मागणी केली आहे.
Which is why please get #MaSuKa. https://t.co/pMcGE2RtHC
— Tehseen Poonawalla (@tehseenp) July 28, 2019