राज्य सरकारने कर्ज घेतलं पाहिजे: देवेंद्र फडणवीस

Update: 2020-05-26 11:14 GMT

केंद्र सरकार ने जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज आणि यामधील योजनांमुळं राज्य सरकारला काय फायदा होऊ शकतो. राज्यातील उद्योग धंद्यासाठी नक्की किती कोटी रुपयांचं कर्ज घेता येईल. तसंच रिझर्व्ह बॅकेनं केलेल्या नवीन घोषणांमुळं राज्य सरकार ला कर्ज घेण्याची मर्यादा वाढल्यानं राज्य सरकारनं अधिक कर्ज घ्यायला हवं अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

Full View

Similar News