जनतेने महाजनादेश दिल्या नंतरही सत्ता स्थापनेच्या हालचाली स्पष्ट झाल्या नाहीत. ७ नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर ज्या पक्षाकडे जास्त जागा आहेत. राज्यपाल त्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारन करु शकतात. या सपृर्ण राजकीय वर्तृळात शरद पवार काय भुमिका बजावतात ते बघावं लागेल. त्याचप्रमाणे या निवडणूकांमध्ये शरद पवारांनी राजकारणाची नविन बीज रोवली आहेत. पहा हा व्हिडीओ