'देशात धर्मावर राजकारण सुरू आहे' जनतेच्या जाहिरनाम्यात लोकांनी सांगितल्या समस्या

Update: 2024-03-27 14:24 GMT

रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दर पाच वर्षांनी निवडणूका येतात, जातात, मात्र नेते मंडळीनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होतेय का? जनतेच्या विकास होतोय का ? फुटीचे राजकारण जनतेला रुचलय का ? महागाई, बेरोजगारी, मूलभूत समस्या सोडविण्यात खासदार, आमदार लोकप्रतिनिधी यांना यश आलेय का ? काय आहेत रायगडकरांच्या भावना जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी जनतेच्या जाहिरनाम्यामधून...

Full View'Politics on religion is going on in the country' are the problems mentioned by the people

Tags:    

Similar News