विरोधी पक्षातील नेत्यांना परत पाठवलं, कश्मिरातील स्थिती अजूनही सामान्य नाही
काश्मिरमधली स्थिती सामान्य असल्याबाबत केंद्र सरकार वारंवार सांगत असलं तरी आज विरोधी पक्षातील 11 नेत्यांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आज काश्मिर मध्ये भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकार काश्मिरमधली स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करत असताना राजकीय नेत्यांनी येऊन परिस्थिती बिघडवू नये असं आवाहन काश्मिरच्या माहिती विभागातर्फे करण्यात आलं.
If the situation in Jammu & Kashmir is "normal" as the govt claims, why has the delegation of Opposition leaders led by Shri @RahulGandhi been sent back from Srinagar airport?
What is the Modi govt trying to hide? #RahulGandhiWithJnK
— Congress (@INCIndia) August 24, 2019