परतीच्या पावसाने सांगोला तालुक्यातील डाळिंब आणि इतर फळ पिकांना मोठा झटका बसला असून शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी कडू झाली आहे. वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे फळबागा सांभाळायच्या, प्रसंगी टँकर ने विकत पाणी आणून, दुष्काळी परिस्थिती वर मात करून बागा वाचवायच्या, त्याच शेतकऱ्यावर आज अस्मानी संकट कोसळले आहे.
हे ही वाचा...
औरंगाबाद विभागात फक्त ३९% पीक कर्ज वाटप, शेतकरी सावकारांच्या विळख्यात…
विधानसभेच्या तोंडावर शेतकरी का झाले आहेत आक्रमक पाहा…
सरकार का लपवतंय शेतकरी आत्महत्यांची यादी