सात पिढ्या जन्म घेतला तरी शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केलीये.
सात पिढ्या जन्म घेतला तरी शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केलीये.