मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी समाधानी आहे का ?

Update: 2024-03-25 14:30 GMT

मोदी पंतप्रधान झाल्या पासून शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या का ? तरुणांची बेरोजगारीची समस्या सुटली का ? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,यांना काय वाटते याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Full View

Tags:    

Similar News