सत्य कोणी दाबले? : सचिन सावंत

Update: 2022-03-16 14:44 GMT

सत्य कोणी दाबले?६ वर्षे सत्तेत असलेल्या वाजपेयींनी? की ८ वर्षे सत्तेत असलेल्या मोदींनी? काय आहे सत्य? काश्मीरी पंडित विस्थापित होताना केंद्रात भाजपा समर्थित व्ही पी सिंग सरकार होते. भाजप नियुक्त राज्यपाल जगमोहन यांनी पंडितांना संरक्षण देण्याऐवजी पळण्यास सांगितले.भाजपाला धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा दिल्याबद्दल जगमोहन यांना भाजपाने चार वेळा खासदार केले व वाजपेयी सरकारमध्ये मंत्री केले.भाजपाला काश्मीर पंडितांबद्दल प्रेम नाही #TheKashmirFiles हा चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवल्याचा आरोप कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे.


Full View

Tags:    

Similar News