राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वैशिष्ट्य काय?

Update: 2022-11-24 11:18 GMT

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचे नेमकं वैशिष्ट्य काय? ही यात्रा इतर यात्रेंपेक्षा वेगळी कशी ठरली? याबरोबरच जनसमुदायाच्या मनात नेमकं काय होतं? याविषयी साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पत्रकाराच्या नजरेतून विश्लेषण केले आहे.

Tags:    

Similar News