छ्त्रपती संभाजी महाराज यांना मकरुब खानाने पकडून दिले याचा बदला सरसेनापती संताजी घोरपडे यांनी घेतला होता. ज्यांची युद्ध नीती परदेशातही अभ्यासली जाते. त्या सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी दुर्लक्षित आहे. ते ज्या गुहेत राहिले त्या गुहेची पडझड होऊन या स्मृती नष्ट होत चालल्या आहेत. पहा मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट