विविध मागण्यांसाठी वीज वितरण कर्मचारी आक्रमक, सरकारला दिला अल्टीमेटम

Update: 2022-03-09 16:16 GMT

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान राज्यातील विविध भागांमधून मुंबईतील आझाद मैदानावर 25 हजार वीज हजार कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात धरणे आंदोलन पुकारले आहे. तर कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मात्र या धरणे आंदोलनातून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या कोणत्या? सरकारकडून मिळालेला प्रतिसाद आणि सरकारला दिलेला अल्टीमेटम काय आहे? हे जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी....

Full View

Tags:    

Similar News