नोटबंदी ते GST, काँग्रेसचा महागाईवरुन संसदेत हल्ला

Update: 2022-08-01 14:52 GMT

संसदेच्या पावसाळी अधिनेशनात अखेर सरकारने महागाईवरुन चर्चेला सुरूवात केली आहे. चर्चेच्या सुरूवातीलाच काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवर हल्ला केला. नोटबंदी, जीएसटी या मोदी सरकारच्या चुकीच्या धोऱणांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि त्यात कोरोना आल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली अशी टीका तिवारी यांनी केली आहे.


Full View

Tags:    

Similar News