दिल्लीपेक्षा नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचीच ओढ

Update: 2022-10-30 13:03 GMT

नितीन गडकरी यांनी मुंबई येथे बोलताना एक जुना किस्सा सांगितला. ज्यामध्ये नितीन गडकरी यांनी आपण दिल्लीला का जात नव्हतो? याचं कारण सांगितलं. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, दिल्लीचे पाणी चांगले नाही. त्यामुळे मला दिल्लीला जायला आवडत नाही. मला महाराष्ट्राचे पाणी आवडते, असं म्हणत आपल्याला दिल्लीपेक्षा महाराष्ट्राचीच ओढ असल्याचे भाषणातून सांगितले.

Full View

Tags:    

Similar News