Mumbai-Pune Express Way : वाहतूक कोंडीची जबाबदारी घेऊन मंत्री राजीनामा का देत नाहीत ?
Mumbai Pune Express Way मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांवर मॅक्स महाराष्ट्रने लक्ष वेधले आहे. मुंबई-पुणे हायवेवरील वाहतूक कोंडी किंवा सातत्याने होणारे अपघात आणि त्यामागील खराब खड्डे याची जबाबदारी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (PWD) आणि संबंधित मंत्र्यांची आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने दखल घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांनी या समस्येची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा किंवा किमान ठोस उपाययोजना कराव्यात. प्रवाशांना कोणत्याही सोई-सुविधा न पुरवताच टोलवसुली तप्तरतेने करता बाकी प्रश्न जैसे थे. या संपूर्ण प्रकरणी मंत्री राजीनामा देणार का? आयआरबीला जाब कोण विचारणार? पाहा ही महत्त्वपूर्ण चर्चा...